महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना हा प्रकल्प राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला होता. पण आताच्या उद्धव ठाकरे सरकारने या प्रकल्पाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा मोठा धक्काच बसला आहे. काय आहे जलयुक्त शिवार योजना प्रकल्प व एसआयटी चौकशी हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#lokmat #Uddhavthackeray #Jalyuktshivaryojana<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat